Posts

#सम्राट_असोक_ने_पशु_पक्षियों_के_लिये_अस्पताल_बनवाये_थे

Image
🦅🙈🙉🙊🦅 https://m.facebook.com/story.php?story_fbid=2841279446132140&id=1552199775040120* चक्रवर्ती सम्राट असोक ने पशु पक्षियों के लिये अस्पताल बनवाये थे अगर पशु पक्षियों के चिकित्सा और उनके प्रति दया और करुणा का भाव रखता हो इतनी दरदृष्टीता की बात जो सोच सकता हो ऐसे महान असोक राजा के राज्य मे अपनी प्रजाजनो के प्रति किस तरह का भाव रहा होगा?* *जावा,सुमात्रा, अफगानिस्तान,काबुल और कंधार तक सामराज्य तथा अवाम को संभालना, क्या दुरदृष्टीता का नियोजन रहा होगा! सम्राट असोक से कलींग युद्ध के दरमियान राजपाट के लिये युद्ध किया और उसका प्रायश्चित ऐसा किया के इंसान तो क्या पशु पक्षियों का भी खयाल रखा गया.*   *राजपाट,सत्ता कुर्सी के चक्कर मे लाशों पे महल बनानेवाले राजा संसार ने देखे है कामना,लोभ,मोह कितनी कितनी माया कितना सत्ता का गुरूर इससे जब राजा अहंकारी होता है तब राज्य राजपाट के साथ साथ भोली जनता को उसका कष्ट सहना पडता है परिणामस्वरूप राज्य में हालबेहाल और अराजकता होने लगती है. राजा अपनी पहली गलती का ऐहसास कर प्रायश्चित करना मतलब धार्मिकता और करुणा का भाव विकसित करना होता है अगर र...

बौद्ध धम्म के प्रचारक,प्रसारक तथा अभ्यासक अनागरिक धम्मपाल*🇸🇨🇸🇨☸🇸🇨🇸🇨 *भारत में बौद्ध धर्म को पुनर्जीवन करने वाले अनागरिक धम्मपाल ने अपने जीवन के 40 वर्षों में भारत, श्रीलंका और विश्व के कई देशों में बौद्ध धर्म के प्रचार-प्रसार के साथ साथ बौद्ध विहारों का निर्माण कराया. सारनाथ का प्रसिद्ध महाविहार आपने ही बनवाया था इसके साथ साथ कई स्कूलों और अस्पतालों का निर्माण कराया उनका प्रयास था कि कुशीनगर, जहाँ तथागत का महापरिनिर्वाण हुआ था फिर से बौद्ध जगत में दर्शनीय स्थल बन जाये.* *सन 1891 में अनागरिक धम्मपाल ने भारत स्थित बौद्ध गया के महाबोधि महाविहार की यात्रा की. यह वही जगह है जहाँ सिद्धार्थ गोतम को बुद्धत्व की प्राप्ति हुई थी वे देखकर हैरान रह गए की किस प्रकार से पुरोहित वर्ग ने बुद्ध के मुर्तीयों को हिन्दू देवी-देवता में बदल दिया है. इन विषमतावादियों ने तब बुद्ध महाविहार में बौद्धो को प्रवेश करने से भी निषेध कर रखा था इसी दौरान 31 मे 1891 में महाबोधि सोसायटी की स्थापना की गई जिसका हेड आफिस कोलंबो था शीध्र ही इसे कोलकाता स्थानांतरित किया गया.* *महाबोधि सोसायटी की ओर से अनागरिक धम्मपाल ने सन 1895 मे सिविल सुट दायर किया एच धर्मापाल X जयपाल गिर जिसमें मांग की गई थी कि महाबोधि विहार और दूसरे तीन प्रसिद्ध बौद्ध स्थलों को बौद्धो को हस्तांतरित किये जाये. इसी रिट का ही परिणाम था कि आज महाबोधि विहार में बौद्ध जा सकते हैं परंतु तब भी वहां तथाकथित हिन्दुओं का कब्जा आज भी बरकरार है.* *शिकागो में संपन्न विश्व धर्म संसद जो 18 सितंबर1893 मे इस परिषद मे "विश्व पर बुद्ध का कर्जा" इस विषय पर अनागरिक धम्मपाल द्वारा बौद्ध दर्शन पर दिये भाषण से वहां पर उपस्थित दुनीया के विभिन्न धर्मों के विद्वान भौचक्के रह गए.* *बालक डेविड का जन्म एक धनी व्यापरी परिवार में हुआ था उनपर बौद्धदर्शन का गहरा प्रभाव पडा जिससे 13 जुलाई 1931 अनागरिक धम्मपाल बकायदा बौद्ध भिक्षु बन गये इन्होने प्रव्रज्या ली.16 जनवरी 1933 को प्रव्रज्या पूर्ण हुई और इन्होने उपसंपदा ग्रहण की और फिर नाम पड़ा भिक्षु देवमित धर्मपाल. बौद्ध धर्म के इतने बड़े पुनर्उद्धारक 29 अप्रैल 1933 को 69 वर्ष की अवस्था में इस दुनिया से विदा हो गये अनागरिक धर्मपाल इनके स्मृतिदिवस पर विनम्र अभिवादन और आदरांजली.💐💐💐🙏🙏🙏

Image

अभ्यासिका अहमदनगर येथील कार्यकर्ते टिमचा कृतीशील संकल्प

अभ्यासिका अहमदनगर येथील कार्यकर्ते टिमचा कृतीशील संकल्प 🇸🇨🇪🇺☸🇪🇺🇸🇨     *चळवळीचा कार्यकर्ता हा भिख्खू समान असावा व्यक्ति, कार्यकर्ता एकदा प्रशिक्षीत झाले की तो व्यक्ति ज्या ठिकाणी वास्तव्याला असतो त्या भागत आपल्या आचरणयुक्त व शिलवान कृती मुळे त्याच्या चळवळीचा व त्यांच्या ज्ञानाचा प्रभाव इतर समाज घटकांला प्रभावित करत असतो, असा आचरणाशील व्यक्ती समाजाचा श्रेष्ठतम कार्यकर्ता असतो,व्यक्ती ज्या गावात असो, ज्या ठिकाणी नोकरीत असो, कार्यात असो,व्यवसायात असो वा इतर समुदायाच्या संपर्कात असो,अशा सर्व ठिकाणी व्यक्तीचा वरील प्रमाणे प्रभाव निर्माण होने गरजेचे आहे; असे कार्य तेव्हाच शक्य होते जेव्हा त्या व्यक्तच्या शब्दांना कृती ची जोड असते म्हणजेच व्यक्ती हा तेव्हा यथायोग्य प्रभाव निर्माण करेल जेव्हा तो धम्माचरण करेल शिलाचरण युक्त कृती करेल.*        *सुरेन मेश्राम*         *अमरावती* 🇸🇨🇪🇺☸🇪🇺🇸🇨 https://youtu.be/pLFPffTSHuw 🌷🙏🙏🙏🌷

प्रजासत्ताक दिवस

Image
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 सर्व भारतीयांना २६ जानेवारी प्रजासत्ताक दिना निमीत्य हार्दिक शुभेच्छा... 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳    *मी प्रथम भारतीय आहो व अन्तत: ही भारतीयच आहो.*  *(डॉ.बाबासाहेब)*   *२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन" आपला राष्ट्रीय सन २६ जानेवारी १९५० रोजी भारत देश प्रजासत्ताक झाला प्रजासत्ताक किंवा गणतंत्र या शब्दाचा अर्थ होतो प्रजेची सत्ता, भारतात राहणाऱ्यांची सत्ता आजच्या दिवसापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल संविधान व भारत देशाला अर्पण केलेली माणवीय मुल्ये स्वातंत्र्य ,समता व बंधुता या त्रयींवर आधारलेले लोकशाही राज्य म्हणून भारत हे राष्ट्र जगाच्या पाठीवर उभे राहिले, प्रजेच्या सत्तेत म्हणजेच प्रजासत्ताकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील प्रत्येक नागरिकाला एका मताचा अधिकार दिला आणि मताच्या आधारेच " प्रजेची सत्ता निर्माण करुण "  गणराज्य हे मताच्या पेटीतून निर्माण केले.* *या सोबतच लोकशाही प्रजातंत्र आबादीत राखणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे नैतिक कर्तव्या आहे या बाबत "संविधान सभेत" डॉ. बाबासाहेब म्हणतात..* *"On 26th January 1950, India will be a...

ग्रामीण भागात समाजिक कार्य म्हणजे मुलभुत कार्य होय. 🇸🇨🇪🇺☸🇪🇺🇸🇨

Image
ग्रामीण भागात समाजिक कार्य म्हणजे मुलभुत कार्य होय. 🇸🇨🇪🇺☸🇪🇺🇸🇨          समाजातील महत्त्वपूर्ण घटक म्हणजे ग्रामीण भागातील व झोपडपट्टीतील समाज होय, प्रामुख्याने या भागातील युवावर्ग समाजातील मुख्य प्रवाहा पासून खुपच दुर आहे;मुलभूत सुविधां पासून दुर्लक्ष आहे त्यांना कार्यक्रम नसल्यामुळे ते भरकटत आहे.मोबाईल,मोबाईल गेम,टेलिव्हिजन, क्रिकेट,पानटपरी,चौकातील टाईमपास या विविध कारणांमुळे अनेक युवकांची वाया जात असतात,युवकांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन व सुविधांच्या अभावी युवक आपले आयुष्य घडवणारी महत्वपूर्ण वर्षे वाया घालवत असतो.समाजातील,कुटुंबातील पालक वर्ग यांना नेहमी नकारात्मक सांगत असतात की, व्हिडिओ गेम खेडू नको,टीव्ही बघू नको, क्रिकेट खेळू नको,पान टपरीवर चौकात जाऊ नको यापेक्षा समाजाने आणि पालकवर्गने युवकांना सकारात्मक काय केले पाहिजे व कुठे जायला पाहिजे हे सांगणे अत्यंत गरजेचे आहे.*          *समाजाला व युवकांना मुख्य प्रवाहात आणनारा व मदतीची हात देणारा कार्यक्रम म्हणजे "बिहार तिथे अभ्यासिका"आपल्या गावातील विहारात ...