Posts

Showing posts with the label गटबाजी हीच हिन व निच मानसिकता

गटबाजी हीच हिन व निच मानसिकता

Image
गटबाजी हीच हिन व निच मानसिकता..!!! ••••••••••••••••••••••• संगठन असाव कुटुंबा सारखे, ग्रुप,ग्रृप करुन गटबाजी नसावी,मतलबी व स्वार्थी पनाची कृती नसावी... कृती असावी प्रेमळ आणि जिवाभावाची..... बा भिमा​ तुझ्या पाखरांना​ पंख किती ते फुटले​... घरटे तुझे ते सोडुन​ दुसर्‍या फांदीवर जाऊन बसले... •••••••••••••••••••••••         वैयक्तिक कार्य करणे यासारखा मूर्खपणा नाही. तुंम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. संघ फोडून तुटकपणाने दोघाचौघांनी दुसऱ्या संघात सामिल होने म्हणजे आत्मनाश करणे होय. तुम्हाला माहित आहे कि आपण कळपाने राहिले पाहिजे. आपले घर मोडून दुसऱ्याच्या हवेलीत शिरणे म्हणजे मोठा मूर्ख पणा आहे. आपली झोपडी शाबूत राखा. डॉ. बी. आर. आंबेडकर. (डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड-18 भाग-03 पान नं.138)        आपल्या वैयक्तिक जीवनाचा विकास व्हावा पन तो एकमेकांच्या गच्चीवर पाय ठेऊन नव्हे माझीच प्रगती व्हावी मी लायक अन्य नालायक समाजिक जीवनात सर्वांच्या कल्यानाची भावना ठेवनारे नव्हे त्यांच्या प्रगती करीता मदत करनारे सामाजिक दृष्ट्या लायक ह...

गटबाजी हीच हिन व निच मानसिकता

गटबाजी हीच हिन व निच मानसिकता ••••••••••••••••••••••• संगठन असाव कुटुंबा सारखे, ग्रुप,ग्रृप करुन गटबाजी नसावी,मतलबी व स्वार्थी पनाची कृती नसावी...कृती असावी प्रेमळ आण...